क्षणाचं मोल
किती सक्त
रिकामपण मनाचं
रिक्त-रिक्त
वजनाचं माप,
ना भरे तोल
किती घटका मोजू याला,
ना समज ना उमग
भरते मी,
चालतं पळतं
पण, ह्रास होतं,
जीवन धन
राहू-केतू येती पाठोपाठ,
हा तुटवडा भरण्यास
अपुरी पडते रातं
दिवस येती-जाती
वाढतच जातं,
मनाची भ्रांत
शमवतं सोडवतं हे निजव्रतं
विश्वासाचा बेडीतं
काढते दिवसं .....।।।।… ,,,,!!!!!!